Sweet Memories of Aniruddha Purnima 2012
ll Hari Om ll
The Aniruddha Pournima is the day of birth of Sadguru Shree Aniruddha – The One to whom millions address their faith.
Sadguru Shri Aniruddha Bapu was born on ‘Tripurari Pournima’, 18th November, 1956.
Sadguru Shri Aniruddha Bapu was born on ‘Tripurari Pournima’, 18th November, 1956.
The day of the ‘Tripurari Pournima’ is indeed an auspicious day, a significantly sacred day because:
- It was the day when Lord Shiva, the parmatma slew the demon ‘Tripurasur’.
- It was the day when the arrow of Parshuram caused the sea water to ebb.
- It was on this day that Shree Hanumanta made open to the world, His heart - the fact that it was the dwelling of Shreeram, Laxman and Janaki.
- It was on this day that Lord Vitthal, i.e. Bal Krishna (the young Shreekrishna), who stood on a brick in the home of His bhakta Pundalik, stood as the idol that was installed on his (Pundalik’s) insistence.
......... Source Angel of Love blogspot
This year we celebrated 56th Birthday of our Dear Sadguru Param Pujya Shri Aniruddha Bapu.
Making an attempt to share the sweet memories of this auspicious day with all.
This year had been the series of special events and with showering of gifts by our Sadguru on us. From this Aniruddha Purnima onwards we have been gifted to experience Abhishek, of our Sadguru's special murthi (idol), to purify our mind and heart. We were fortunate to cherish this moment with our heart content. We were fortunate to receive this teertha as prasad.
The most awaiting moment of the day, Param Pujya Sadguru Shri Aniruddha Bapu's arrival at the holy ground of Shri Harigurugram along with Param Pujya Shri Suchit Mama. The moment "ala re" is heard everyone's heart is fulled with joy and eyes are seeking glimpse of our Dear Sadguru.
"गोड तुझे रूप गोड तुझे नाम "
Param Pujya Sadguru Shri Aniruddha Bapu's Upasana being done by bhaktas.
Aniruddha's Academy of Disaster Management (AADM) - Parade group's, effort, practice, discipline, co-ordination and love for their Sadguru, could be felt in each and every one's eyes while saluting our Dear Sadguru Param Pujya Shri Aniruddha Bapu. The site of Parade of girls and boys from various parts of Maharashtra, cleary imparted the vision our Dear Sadguru.
All bhaktas heart is fulled to see our Dear Sadguru accepting 'Appe". Bhaktas specially make these at home and carry them to the venue. They are then distributed among all the devotees as the prasad.
अप्पयांचा घास भरवतो तुला I होय बापुराया II
We can offer prayer at the lotus feet of our Dear Sadguru and seek his blessings in form of "Grahane". Each and every bhakta can be part of the continous Grahane being offered to our Dear Sadguru and cherish this moment for ever.
Our Dear Bapu and Mama lighting ‘Svechcha Sankalp Sudeep’. The bhaktas if wished can light the Svechcha Sankalp Sudeep and offer our wish at the feet of our Sadguru Shri Aniruddha Bapu.
The idols of Shreeram, Seeta, Laxman and Hanumanta which are worshipped everyday in Sadguru Shri Aniruddha Bapu’s home are brought to the venue and the abhishek (anointing) is performed on these idols as the devotees recite the Ramraksha stotra alongside. Any and every bhakta may participate in the recitation of the Ramraksha, sit before these idols and take the darshan to our heart’s content.
"मला रामरक्षेपेक्षा अधिक प्रिय असे कुठलेही काव्य वा स्तोत्र नाही"
Trutya Khand
Anandsadhana
Our Sadguru Shri Aniruddha Bapu has given this oppurtunity to recite the Ramraksha stotra which is most dear to our dear Sadguru.
Ram Raksha Stotra (Sanskrit: श्रीरामरक्षास्तोत्रम्) is a Sanskrit stotra, hymn of praise, used as a prayer for protection to Lord Rama, it was written by a saint Budha Kaushika during the Vedic period. Literal meaning of Ram Raksha means 'Protection given by Lord Rama (to us)'. One who sincerely recites it and understands its meaning, he receives faith that Lord Rama protects his mind & prepares it to know the Ultimate Truth. Lord Shiva came into saint Budha Kaushika's dream and sung these 38 stanzas.
- ॥ श्रीरामरक्षास्तोत्रम् ॥
- श्रीगणेशायनम: ।
- अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।
- बुधकौशिक ऋषि: ।
- श्रीसीतारामचंद्रोदेवता ।
- अनुष्टुप् छन्द: ।
- सीता शक्ति: ।
- श्रीमद्हनुमान् कीलकम् ।
- श्रीसीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोग: ॥
- ॥ अथ ध्यानम् ॥
- ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्दद्पद्मासनस्थं ।
- पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ॥
- वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं ।
- नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम् ॥
- ॥ इति ध्यानम् ॥
- चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
- एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥
- ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
- जानकीलक्ष्मणॊपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥
- सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकम् ।
- स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥३॥
- रामरक्षां पठॆत्प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम् ।
- शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥४॥
- कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती ।
- घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ॥५॥
- जिव्हां विद्दानिधि: पातु कण्ठं भरतवंदित: ।
- स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक: ॥६॥
- करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
- मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ॥७॥
- सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु: ।
- ऊरू रघुत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत् ॥८॥
- जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तक: ।
- पादौ बिभीषणश्रीद: पातु रामोSखिलं वपु: ॥९॥
- एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठॆत् ।
- स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥
- पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिण: ।
- न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥
- रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् ।
- नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥
- जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् ।
- य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्द्दय: ॥१३॥
- वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
- अव्याहताज्ञ: सर्वत्र लभते जयमंगलम् ॥१४॥
- आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर: ।
- तथा लिखितवान् प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक: ॥१५॥
- आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम् ।
- अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान् स न: प्रभु: ॥१६॥
- तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
- पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७॥
- फलमूलशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
- पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥
- शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
- रक्ष:कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघुत्तमौ ॥१९॥
- आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङिगनौ ।
- रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥
- संनद्ध: कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
- गच्छन्मनोरथोSस्माकं राम: पातु सलक्ष्मण: ॥२१॥
- रामो दाशरथि: शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
- काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण: कौसल्येयो रघुत्तम: ॥२२॥
- वेदान्तवेद्यो यज्ञेश: पुराणपुरुषोत्तम: ।
- जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेय पराक्रम: ॥२३॥
- इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्त: श्रद्धयान्वित: ।
- अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशय: ॥२४॥
- रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
- स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नर: ॥२५॥
- रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम् ।
- काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
- राजेन्द्रं सत्यसंधं दशरथनयं श्यामलं शान्तमूर्तिम् ।
- वन्दे लोकभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥२६॥
- रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
- रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥२७॥
- श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।
- श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
- श्रीराम राम रणकर्कश राम राम ।
- श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥
- श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि ।
- श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
- श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।
- श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥
- माता रामो मत्पिता रामचंन्द्र: ।
- स्वामी रामो मत्सखा रामचंद्र: ।
- सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु ।
- नान्यं जाने नैव जाने न जाने ॥३०॥
- दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा ।
- पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनंदनम् ॥३१॥
- लोकाभिरामं रनरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।
- कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥३२॥
- मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
- वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥
- कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।
- आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥
- आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
- लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥
- भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् ।
- तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥३६॥
- रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
- रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
- रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम् ।
- रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥
- राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
- सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥३८॥
- इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम् ॥
- ॥ श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु ॥
"बापूंनी, दादांनी सांगितले - १०८ वेळा रामरक्षा म्हणा, आम्ही एकदा तो आकडा पूर्ण कसा होतो हे बघत असतो. १०८ वेळा रामरक्षा म्हणताना प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित झाले पाहिजे असे नाही, पण ती म्हणताना रामावरच्या प्रेमाने म्हणा, अर्थ कळो वा न कळो पण प्रेमाने म्हणा. १०८ वेळा नीट लक्ष देऊन म्हणण्यापर्यंत तुम्ही पोहचलेले नाहीत. ज्यांना वाटतं आम्ही अध्यात्मात खूप पोहचलेलो आहोत त्यांना माझा नमस्कार. जो कोणी ऋषी असतो, ज्याच्याकडे ताकद असते, तो कधी जगासमोर चत्मकार करून दाखवत नाही. मी इथे सगळ्यात मोठा आहे आणि मोठी व्यक्ती नमस्कार कधी करते, जेव्हा आम्ही जातो आमच्या गावा.
पूर्ण रामरक्षा म्हणताना लक्ष नसलं तरी, "रामो राजमणि: सदा विजयते....." ह्या शेवटच्या सात ओळ्या खूप महत्त्वाच्या. हे पद म्हणताना जागे रहा. At least हे पद म्हणताना तरी भानावर रहा. ह्या ओव्यांमध्ये संस्कृतचं सगळं व्याकरण आहे. रामो - राम: प्रथमा एकवचन, रामं - द्वितीय एकवचन, रामेण - तृतीया एकवचन, रामाय - चतुर्थी एकवचन, रामात - पंचमी एकवचन, रामस्य - षष्ठी एकवचन, रामे - सप्तमी, भो: राम - संबोधन"
पूर्ण रामरक्षा म्हणताना लक्ष नसलं तरी, "रामो राजमणि: सदा विजयते....." ह्या शेवटच्या सात ओळ्या खूप महत्त्वाच्या. हे पद म्हणताना जागे रहा. At least हे पद म्हणताना तरी भानावर रहा. ह्या ओव्यांमध्ये संस्कृतचं सगळं व्याकरण आहे. रामो - राम: प्रथमा एकवचन, रामं - द्वितीय एकवचन, रामेण - तृतीया एकवचन, रामाय - चतुर्थी एकवचन, रामात - पंचमी एकवचन, रामस्य - षष्ठी एकवचन, रामे - सप्तमी, भो: राम - संबोधन"
.........www.manasamarthyadata.com/
Our dear Sadguru Param Pujya Shri Aniruddha Bapu has given us this oppurnity to do Kiratrudra poojan
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०३.११.२०११)
"ह्यावर्षी ह्या दिवशी आपण किरातरुद्राचं पूजन करणार आहोत. ह्या पूजनासाठी किरातरुद्राची सुंदर मूर्ती तयार केली गेली आहे जी पूजनानंतर विसर्जन केली जाईल.
ह्या पूजनासाठी पोस्टकार्ड सारखे तीन पेपर दिले जातील त्यावर ठिपक्यांनी किरातरुद्राची आयुधे काढलेली असतील - शृंगी, धनुष्यबाण आणि त्रिशूल.
प्रथम मंगलाचरण होईल नंतर ही आयुधं हळद व पाणी ह्यांच्या सह्याय्याने कागदावर उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूच्या बोटाने (अनामिकाने) चित्र काढायचं ते ताम्हणात आधी शृंगी त्यावर धनुष्य आणि बाण आणि त्यावर त्रिशूलचा कागद ठेवायचा. मग दुसरे स्तोत्र म्हटलं जाईल त्यावेळी सफेद फुलं अर्पण करायची नंतर विशेष नामाचं पठण होईल तेव्हा त्यावर बिल्व पत्र अर्पण करायचं. सगळी स्तोत्रं माझ्या (परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या) आवाजात आहेत. त्यानंतर किरातरुद्राला प्रिय असणारा नैवेद्य अर्पण करायचा आहे. सुक्या खोबर्याची वाटी आणि एका पिशवीत यवाचं पीठ असेल. ते अर्पण करायचं.
ते तीन कागद आणि अर्पण केलेला नैवेद्य आपल्याबरोबर घेऊन जायचा. घरी जाताना पूजनाचे १००% व्ह्यायब्रेशन्स् आपण बरोबर घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणून ह्या कागदांबरोबर १०८% व्ह्यायब्रेशन्स् बरोबर घेऊन जाऊ शकतो. हे कागद कमीत एक रात्र आणि जास्तीत जास्त सात दिवस तुमच्या घरी ठेवू शकता त्यानंतर ते कागद पाण्यात विसर्जन करावेत किंवा तुळस, केळी किंवा औदुंबराच्या झाडाखालील मातीत पुरावेत म्हणजेच भूमातेला अर्पण करावेत. घरातील कोणी व्यक्तीने किंवा मित्रमंडळींमधील कोणी पूजन केलेले नसेल तर ज्या व्यक्तीने हे पूजन केले आहे त्या व्यक्तीने ते कागद त्यांच्या मस्तकाला लावावेत त्यामुळे त्यांनाही पूजनाचे व्हायब्रेशन्स् मिळू शकतील.
खोबरे जेवणात वापरावं व्हेज-नॉनव्हेज कशातही वापरा मला (परमपूज्य बापूंना) फरक पडत नाही. यवाच्या पिठात दूध व पिठी साखर मिक्स करुन ते प्रसाद म्हणून द्यावा."
The mere darshan of our Sadguru is everything for the bhaktas, who wait in queque (Bhakti Ganga) for hours for this very moment. Our Sadguru Shri Aniruddha Bapu keeps showering His love on all of us. His glimpse fulfills our heart with joy which cannot be described in words. Our Dear Sadguru's darshan washes out our trouble, our sorrow from our life. His assurance that He is always their with us, is everything for us.
"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०३.११.२०११)
"त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस प्रत्येक मनुष्याला चिंतन, शोध व अभ्यास ह्याच्यातून जास्तीत जास्त यश, तृप्ती, शांती मिळवून देतो. ह्या दिवशी जो कोणी चांगल बनण्यासाठी चांगला प्रयास, चांगल चिंतन करेल त्यांना मी यश देईन असा परमशिवाचा वर आहे. त्याने वरदान दिलं नाही तरी भक्तांना problem येतो आणि दिलं तरी ही भक्तांनाच problem येतो कारण तो वर इतर कसे वापरतात depend असतं. जे शुभमार्गीय आहेत त्यांचे संकल्प पूर्ण होण्याची शक्ती वाढते, जीवनातलं नैराश्य, अशांती झटकून टाकण्यासाठी ह्या दिवसासारखा दिवस नाही. ह्या दिवशी परमशिव, पार्वती, किरातरुद्र आणि शिवगंगागौरी हे चारही जणं प्रत्येक श्रध्दावानांसाठी चिंतन, शोध आणि अभ्यास त्याचबरोबर यश, तृप्ती आणि शांती ह्यांचा balance करण्यासाठी टपलेले असतात.
मला चांगलं बनायचं आहे असा संकल्प करा, मी जे काही चांगलं करत नाही ते चांगलं करण्यासाठी चांगले संकल्प करा. १०० संकल्प करा ९९ विसरलात तरी एक तरी लक्षात राहील. त्या त्रिपुरारीचं कुठलही नाव घेत घेत आपल्या जीवनाचं चिंतन करा. कमीत कमी त्याच्या नामाचं, त्याच्या गुणांच चिंतन करायला पाहिजे. maximum त्याचं चित्र, त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणता आली पाहिजे.
ह्या दिवशी जो कोणी परमात्मात्रयीचं स्मरण करतो, परमात्म्याचं नाम, भजन, चिंतन सुरु करतो स्वत:साठी केलेलं चिंतन परमात्म्याच्या चिंतनाशी जोडतो त्याला यश मिळतं अशी योजना मोठ्या आईने केलेली आहे. हा दिवस वर्षातून एकदाच येतो."
.........www.manasamarthyadata.com/
The finally most awaiting Mahaaarti of our Dear Sadguru Param Pujya Shri Aniruddha Bapu for which bhaktas wait day long.
How can we thank our Dear Sadguru Shri Aniruddha Bapu, our Dear Nanda Aai and our Dear Mama, for all that they do for us. No words are enough to express gratitude towards them. No words are enough to describe their love for us, as there is no limit to their love. Our Dear Bapu, Aai and Mama are continuously struggling for us. They are always eager to shower their love on us. Our Dear Bapu, Aai and Mama wants to give everything they have to their children that too without expecting anything in return. We have been blessed by our Dear Sadguru Param Pujya Shri Aniruddha Bapu, our loving and caring Aai, and our Dear Mama, with the Audio CD of stotra and gajar in our Bapu, Aai ana Mama's precious voice.
When we hear the CD it feels the presence of our Dear Bapu, Aai and Mama in our home. Their sweet voice touches are heart. Now we can hear our dear Sadguru Shri Aniruddha Bapu, Aai and Mama's voice whenever we remember them, on auspicious days, when we are all alone,when we are depressed, when we feel sick and lonely. They are always standing for us, oh! Dear Sadguru Raya, Aai, Mama we love you.
ll Hari Om ll
Comments
Post a Comment